सरनौबत हंबीरराव मोहिते भाग ०२
प्रकरण दुसरे हंसाजीरावांचे (हंबीररावांचे) बालपण १) प्रस्तावना महाराष्ट्राच्या इतिहासात १७ वे शतक हे राजकीय परिवर्तनाचे शतक होते.छत्रपती शिवाजी महाराज हे या परिवर्तनाचे जनक होते. त्यांच्या राजकीय धोरणाची, दूरदृष्टीची आणि कर्तृत्वाची प्रेरणा घेऊन याच शतकाच्या उत्तरार्धात मराठी समाज नव्या ध्येयाने जागृत झाला. त्यांनी आपल्या अस्मितेचा ठसा त्या काळावर आणि नंतरच्या सुमारे १५० वर्षाच्या इतिहासावर उमटविला. छत्रपती …